ताजी बातमी

१३ दिवसात १,४२९  गुन्ह्यांची नोंद


कोरोना विषाणूमुळे २४ मार्च २०२० पासून  महाराष्ट्र तसेच संपूर्ण देश पूर्णतः लॉक डाउन झालेला आहे. राज्यातील  मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद आहेत. राज्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध नियंत्रणात्मक कारवाई करण्याचे तसेच गुन्हे नोंदविण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री  दिलीप वळसे-पाटील यांनी दिलेले असून गेल्या १३  दिवसात  १,४२९ गुन्ह्यांची नोंद  करण्यात आली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात